Breaking News
आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची निर्मिती फारच नगण्य प्रमाणात होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नातून जीवनसत्त्वं घ्यावी लागतात. निरोगी राहण्यासाठी माणसाला विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वं आपल्या शरीरात वेगवेगळी कार्यं करतात. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai